tag:blogger.com,1999:blog-7486936992501809850.post561427913931025008..comments2023-07-03T05:50:39.177-07:00Comments on डीडीच्या दुनियेत : मराठी प्रकाशने संधी साधणार का?Devidas Deshpandehttp://www.blogger.com/profile/01901542410755593166noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-7486936992501809850.post-68310369477123879442012-10-08T17:34:34.000-07:002012-10-08T17:34:34.000-07:00धन्यवाद, सविताजी. बातमी घडण्याकडून घडविण्याकडे आता...धन्यवाद, सविताजी. बातमी घडण्याकडून घडविण्याकडे आताशा कल झाला आहे. मात्र तसे न करता, वाचकांना बांधून ठेवायचे, ही कसरत मराठी प्रकाशनांना करावी लागणार आहे. सुदैवाने, इंग्रजीचा वाचक ज्या झपाट्याने पर्यायी माध्यमे किंवा तंत्राकडे वळला आहे, तेवढा भाषिक वाचक वळलेला नाही. परंतु तरीही मराठी प्रकाशनांना बदल करावा लागणारच आहे आणि तोही झपाट्याने!देविदास देशपांडेhttp://www.didichyaduniyet.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7486936992501809850.post-905271553099300832012-10-08T16:42:30.000-07:002012-10-08T16:42:30.000-07:00"बातमी" कशाला म्हणायचं आणि "ताजी&qu..."बातमी" कशाला म्हणायचं आणि "ताजी" बातमी कोणती याबाबत आता खूप बदल झाला आहे. मराठी प्रकाशनांना हे शिवधनुष्य पेलण्यासाठी बराच बदल घडवून आणावा लागेल स्वत:मध्ये!!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7486936992501809850.post-39510204857808639622012-10-07T04:17:08.000-07:002012-10-07T04:17:08.000-07:00धन्यवाद, ठणठणपाळजी. छापील माध्यमांची विश्वासार्हता...धन्यवाद, ठणठणपाळजी. छापील माध्यमांची विश्वासार्हता कमी होत आहे, हे खरं आहे. सकाळच्या चहाबरोबर वृत्तपत्रे वाचण्याची सवय असलेले काही लोक आहेत, मात्र नवी पिढी झपाट्याने डिजिटल प्रकाशनांकडे वळत आहे.त्यांच्यासाठी ही प्रकाशने काय करणार, हा खरा प्रश्न आहे.देविदास देशपांडेhttp://www.didichyaduniyet.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7486936992501809850.post-64595836849438271252012-10-06T10:13:26.000-07:002012-10-06T10:13:26.000-07:00छापील माध्यमांना उतरती कळा येत असल्याचे साधारण दिस...छापील माध्यमांना उतरती कळा येत असल्याचे साधारण दिसून येते. हे मात्र बरोबर आहे...याचे माध्यमांनी जरूर आत्मपरीक्षण करणे जरुरी आहे......पण आजच्या पेड न्यूज च्या जमान्यात असे होणे शक्यच नाही.. पेड बातम्यां त्याच वेळी सोशल नेट्वर्किंग साईट चा वेगाने होणारा प्रचार मुळे वाचकवर्ग दुरावत आहे हे कटुसत्य वर्तमान पत्र वाले मंजूर करणार नाहीत. कोळसा घोटाळा FDI च्या बातम्या चे स्वरूप प्रत्येक वर्तमान पत्रात वेगळे होते....लोकमत ने तर घोटाळा झालाच नाही म्हणत देशाच्या हिताच्या दृष्ठी ने या कोळसा घोटाळ्यास घोटाळा न म्हणता या खाण वाटप करणे देशाच्या हिताचे होते म्हणत मालिकाच सुरु केली.....पण मालीका पूर्ण होण्या आधीच या पत्राचे मालक दर्डा बांधु यांच्या विरुद्ध CBI ने गुन्हा दाखल केला ...आणि यांच्या देशहीताचे पोकळ प्रेम स्पष्ठ झाले. आज वर्तमानपत्रे लोकशाहीचा चतुर्थ स्तंभ न राहाता लोकशाही घोटाळ्या मधील त्रिकोणाचा तिसरा कोन राजकरणी नेते आणि नौकारशाही बरोबर झाला . जाता जाता पत्र नव्हे मित्र अशी बिरुदावली मिरविणाऱ्या महाराष्ट्रा टा ई म्स ची आंतरजाल आवृत्ती तर पोर्न आवृतीच झाली आहे....हे आपण पाहताच असाल. आंतरजालावर सर्व वर्तमान पत्र उपलब्ध असले तरी सकाळच्या चहा बरोबर ताजे छापील (पेड बातम्या का असेना) वर्तमान पत्र वाचण्याचा आनंद कांही वेगळाच असतो.... त्यातल्यात्यात बलात्कार लफडी ( माझ्या गल्लीतील लफडी, कोणाची बाई पळून गेली हे वतर्मान पत्र वाचल्यावरच मला समजते) मारामारी राजकारण्याच्या बातम्या वाचण्या पेक्षा शेत नसले तरी आग्रोवन पेपर आवर्जून वाचवा असा आहे..त्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाच्या यशाच्या बातम्या वाचल्यावर जगण्याला हिम्मत येते.<br>--THANTHANPALhttps://www.blogger.com/profile/17645848862335623798noreply@blogger.com